- ‘अ’ जीवनसत्त्वाअभावी रातांधळेपणा येतो.
- ‘ड’ जीवनसत्त्वाला सूर्यकिरण जीवनसत्त्व म्हणतात.
- ‘क’ जीवनसत्त्व म्हणजे ‘ऍस्कॉरबीक ऍसिड’ शरीरातील प्रतिकारशक्ती वाढविते.
- आवळा, संत्री, पेरू, पालकमध्ये ‘क’ जीवनसत्त्व असते.
- दुधामध्ये ८२ ते ८७ टक्के पाणी व १३ ते १८ टक्के घनपदार्थ असतात. घनपदार्थामध्ये तीन ते आठ टक्के स्निग्धांश, ३.५ ते ३.८ टक्के प्रथिने व ४.५ तर... ४.८ टक्के दुग्ध शर्करा व ०.६ ते ०.७ टक्के खनिजे आणि अ, ड व ई जीवनसत्त्वे असतात, म्हणून दुधाला ‘पूर्णान्न’ म्हणतात.
- मनुष्याच्या दैनंदिन आहारात २२० ग्रॅम दुधाची आवश्यकता असते.
- ‘ड’ जीवनसत्त्वाअभावी ‘मुडदूस व दंतक्षय’ हा रोग होतो.
- मोतीबिंदू हा रोग शरीराच्या डोळे या अवयवाशी संबंधित आहे.
- माणसाच्या शरीराचे सरासरी तापमान ३६.९ अंश सेल्शिअस असते.
- डायलिसिसचा उपयोग मूत्रपिंडाच्या विकारात केला जातो.
- मधुमेह हा रोग स्वादुपिंड अवयवाच्या बिघाडामुळे होतो.
- इन्शुलिनची निर्मिती स्वादुपिंडात होते.
- मानवी रक्तात १४.५ टक्के हिमोग्लोबिन असते. रक्तामध्ये मँगेनिज हे द्रव्य असते.
- ‘ओ’ या रक्तगटाच्या व्यक्तीचे रक्त इतर कोणत्याही रक्तगटाच्या व्यक्तीस चालते, म्हणून त्यास ‘सर्वयोग्य दाता’ असे म्हणतात.
- मानवाच्या रोजच्या आहारात कॉर्बोहायड्रेटस हे घटक जास्त प्रमाणात असते.
- मानवास ५० ते ६० डेसिबल ध्वनी सुसह्य असतो.
- कर्करोगावर उपचार करताना कोबाल्टचा उपयोग करतात.
- तंबाखूमध्ये निकोटिन, चहामध्ये टॅनिन व कॉफीमध्ये कॅफीन हे अपायकारक द्रव्य असते.
- रक्तातील पांढर्या पेशींची अयोग्य प्रमाणात वाढ झाल्यास ब्लड कॅन्सर होतो.
सौजन्य:- फुलोरा, सामना २१०९१३
- ‘ड’ जीवनसत्त्वाला सूर्यकिरण जीवनसत्त्व म्हणतात.
- ‘क’ जीवनसत्त्व म्हणजे ‘ऍस्कॉरबीक ऍसिड’ शरीरातील प्रतिकारशक्ती वाढविते.
- आवळा, संत्री, पेरू, पालकमध्ये ‘क’ जीवनसत्त्व असते.
- दुधामध्ये ८२ ते ८७ टक्के पाणी व १३ ते १८ टक्के घनपदार्थ असतात. घनपदार्थामध्ये तीन ते आठ टक्के स्निग्धांश, ३.५ ते ३.८ टक्के प्रथिने व ४.५ तर... ४.८ टक्के दुग्ध शर्करा व ०.६ ते ०.७ टक्के खनिजे आणि अ, ड व ई जीवनसत्त्वे असतात, म्हणून दुधाला ‘पूर्णान्न’ म्हणतात.
- मनुष्याच्या दैनंदिन आहारात २२० ग्रॅम दुधाची आवश्यकता असते.
- ‘ड’ जीवनसत्त्वाअभावी ‘मुडदूस व दंतक्षय’ हा रोग होतो.
- मोतीबिंदू हा रोग शरीराच्या डोळे या अवयवाशी संबंधित आहे.
- माणसाच्या शरीराचे सरासरी तापमान ३६.९ अंश सेल्शिअस असते.
- डायलिसिसचा उपयोग मूत्रपिंडाच्या विकारात केला जातो.
- मधुमेह हा रोग स्वादुपिंड अवयवाच्या बिघाडामुळे होतो.
- इन्शुलिनची निर्मिती स्वादुपिंडात होते.
- मानवी रक्तात १४.५ टक्के हिमोग्लोबिन असते. रक्तामध्ये मँगेनिज हे द्रव्य असते.
- ‘ओ’ या रक्तगटाच्या व्यक्तीचे रक्त इतर कोणत्याही रक्तगटाच्या व्यक्तीस चालते, म्हणून त्यास ‘सर्वयोग्य दाता’ असे म्हणतात.
- मानवाच्या रोजच्या आहारात कॉर्बोहायड्रेटस हे घटक जास्त प्रमाणात असते.
- मानवास ५० ते ६० डेसिबल ध्वनी सुसह्य असतो.
- कर्करोगावर उपचार करताना कोबाल्टचा उपयोग करतात.
- तंबाखूमध्ये निकोटिन, चहामध्ये टॅनिन व कॉफीमध्ये कॅफीन हे अपायकारक द्रव्य असते.
- रक्तातील पांढर्या पेशींची अयोग्य प्रमाणात वाढ झाल्यास ब्लड कॅन्सर होतो.
सौजन्य:- फुलोरा, सामना २१०९१३









इतर ग्रहांपेक्षा शनी हा त्याला असलेल्या कडयांमुळे ओळखला जातो. एखाद तुकडे तुकडे झालेला ग्रह किंवा धूमकेतू याच्या अवशेषातून ही कडी बनली आहेत. या कडयांचे निरीक्षण व्हॉयेजर १ व व्हॉयेजर २ या यानांनी केले त्यातून अदभुत अशा निरनिराळ्या गोष्टी समोर आल्या. या कडयांना बाहेरून आत अशी ,ँ,ण्, अशी नावे देण्यात आली आहे. दोन कडयांच्या मध्ये जी फट आहे त्यांना सुद्धा नावे आहेत. आश्चर्य म्हणजे, याएन्के आणि केप्लर गॅपमध्ये शनिचे दोन लहान चंद्र भ्रमण करतात आणि ही गॅप मोकळी ठेवतात. यातील कड्यांमधील रुंदी ४५०० किमी आहे. ही गॅप साध्या दुर्बिणीतूनही दिसते. ए कडयाची रुंदी १४,६०० किमी आहे तर बी कडयाची रुंदी २५,५०० किमी आहे.